भावी जीवनाची रूपरेखा ठरविताना आपल्या अंगचे उपजत गुण जसे लक्षात घेतले पाहिजेत तसेच त्याच्यावर आजूबाजूच्या परिस्थितीचा कोणता परिणाम होतो हेही पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. व्यापार किंवा कारखानदारीत प्रावीण्य मिळवावयाचे असेल तर त्या विषयातले ज्ञान स्वतः संपादन केले पाहिजे. ज्ञान आणि जाणकारी मिळविण्यासाठी तपश्चर्येची फार मोठी गरज आहे

- आबासाहेब गरवारे