परिस्थितीचा बाऊ करून माघार घ्यायला मला कधीच आवडले नाही. परिस्थिती, गरिबी, दारिद्र्य ह्या गोष्टी भावी उज्ज्वल जीवनाच्या दृष्टीने एक वरदानच आहेत असे मला वाटते. गरिबी ही प्रगतीच्या मार्गातील धोंड नसते  तर  ती संकटाशी सामना करण्याची जिद्द देते. 

- आबासाहेब गरवारे