"कारखानदारांच्या भाषेत बोलायचं झालं, तर वर्तमानकाळ हा एक ‘कच्चा माल’ आहे. हवा असलेला ‘पक्का माल’ आपल्या श्रमाचे मोल देऊन तयार करावा लागतो. वेळ आणि श्रम खर्च करून हे उत्पादन अखंड उत्साहानं साध्य करावं लागतं. दिवसामागून दिवस जात असताना त्या उत्साहाला अनुभवाची जोड मिळत जाते आणि कार्य सिद्धीस जाते."

- आबासाहेब गरवारे